Breaking News बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ९ ऑगस्ट, २०१९

बहाळ येथील नागरिकाचे आरोग्य धोक्यात ,गटारीचे पाणी व्हाल मध्ये,ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष






चाळीसगाव प्रतिनिधी(संतोष भोई ) बहाळ  येथील मेन गल्लीतील नागरीकाना पाणी पुरवठा करणार्‍या पाईप लाईनला व्हाल बस्व्न्यत आला असून त्या व्हाल मध्ये गटारीचे पाणी जात असून नळांना अशुद्ध पाणी येत असल्याने नागरिकणा याचा त्रास होत असून याकडे मात्र ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत आहेत . गेल्या आठ दिवसापासून 

गटारीचे पाणी व्हाल मध्ये जाऊन तेच पाणी गावात नळांना येत आहे मात्र ग्रामपंचायत नागरिकाच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसत आहे . याबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रार करून देखील याकडे दुर्लक्ष करीत आहे .सदया पावसाळा सुरू असून डासाच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे रोगराई पसरण्याची शकयता असून याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप रहिवाश्यामधून होत आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध