Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, २८ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
ज्या राज्यात हिंदू धर्म ची संख्या कमी आहे तेथे सरकारने त्यांना अल्पसंख्याक दर्जा द्यावा* *असा निर्वाळा स…र्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार ला दिला आहे*
ज्या राज्यात हिंदू धर्म ची संख्या कमी आहे तेथे सरकारने त्यांना अल्पसंख्याक दर्जा द्यावा* *असा निर्वाळा स…र्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार ला दिला आहे*
केंद्र सरकारने हिंदूंच् बबतीत अत्यंत महत्वपूर्ण भूमिका सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. ज्या राज्यांमध्ये हिंदूंची संख्या कमी आहे. तेथील सरकारे त्यांना अल्पसंख्याक म्हणून घोषित करू शकतात, असे भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात म्हटलं. वकील अश्विनी कुमार उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेला उत्तर देताना केंद्र सरकारने हा युक्तिवाद केला आहे.
देशातील किमान 10 राज्यांमध्ये हिंदूही अल्पसंख्याक आहेत. पण त्यांना अल्पसंख्याक योजनांचा लाभ मिळत नाहीय, असा युक्तिवाद अश्विनी कुमार उपाध्याय यांनी केला होता. मिझोराम, नागालँड, मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश, पंजाब, लक्षद्वीप, लडाख, काश्मीर इत्यादी राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्याक दर्जा मिळावा, अशी विनंतीही याचिकेतून करण्यात आली होती.
अश्विनी कुमार उपाध्याय यांच्या याचिकेवर उत्तर देताना; केंद्राने म्हटलं, की ज्याप्रमाणे महाराष्ट्रात ज्यूंना 2016 मध्ये अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा दिला होता. त्याचप्रमाणे राज्य हे धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक दर्जा देऊ शकते. कर्नाटकने आपल्या राज्यात उर्दू, तेलगू, तमिळ, मल्याळम, मराठी, तुलु, लमाणी, हिंदी, कोकणी आणि गुजराती यांना भाषिक अल्पसंख्याक दर्जा दिला आहे. राज्य सरकारे अशा समुदायांच्या संस्थांना अल्पसंख्याक समुदायाचा दर्जा देऊ शकते. केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून ही माहिती दिली आहे.
संजय राऊत यांची प्रतिक्रिया -
शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना बेळगावातील सीमा भागात राहणारे मराठी हे हिंदू नाहीत का? असा सवाल केला आहे. कर्नाटकात, सीमा भागात मराठी अल्पसंख्यांक आहे. त्याच्यावर अन्याय होत आहे. त्यावरही बोललं पाहिजे, अस संजय राऊत म्हणाले
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा