Breaking News बातमी मागील सत्य..!

शनिवार, २७ जुलै, २०१९

संगमनेर घारगाव परीसर बिबट्याच्या दहशतीखाली

 


संगमनेर प्रतिनिधी तालुक्यातील घारगांव येथे वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करून शेळ्या व कोंबड्या ठार केल्याची घटना गुरुवार दि 25जुलै रोजी घडली



गूरवारी संध्या 4.30वा नवनाथ गाडेकर यांची शेळी पकडली तर गुरवार रात्री 12. वा तुकाराम सदाशिव गाडेकर यांची शेळी पकडली तसेण रात्री 2ते2.30च्या  दरम्यान विलास कडाळे यांच्या मालकीच्या 20कोंबडया पकडल्या  या घटनेमुळे ग्रामस्थांनपुढे एकच भितीचे वातावरण पसरले आहे

घाऋगांव परिसरामध्ये पाच ते सहा बिबटे फिरत असून ते दीवसा व रात्रीही फीरत आहेत शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील शाळेत जाने येणे अवघड झाले आहे त्यामुळे वनविभागाने त्वरीत पिंजरा लावुन बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे कफ

कडाळे यांच्या कोंबडयाही घरासमोर पकडुन घरासमोर खाल्या आहेत तसेच परिसरातील  खंदारे वस्ती वरही बिबट्याने धुमाकुळ घातला आहे बिबटयाने मानव प्राणयावर हल्ला करण्याचा आत त्यास जेरबंद करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे

घटनेची माहिती समजताच वनपरीमंडल अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक दिलीप बहीरट हे घटनास्थळी दाखल झाले व मृत झालेल्या शेळयांचा पंचनामा केला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध