Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ८ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
रावेर:तालुक्यातील खिर्डी ते बलवाडी दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून तातडीने या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी वाहन धारक करीत आहेत.
रावेर:तालुक्यातील खिर्डी ते बलवाडी दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून तातडीने या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी वाहन धारक करीत आहेत.
रावेर:प्रतिनिधी:तालुक्यातील खिर्डी ते बलवाडी दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली असून तातडीने या रस्त्याचे काम व्हावे अशी मागणी वाहन धारक करीत आहेत. खिर्डी ते बलवाडी या सुमारे चार किलोमीटर लांबीच्या रस्त्यापैकी
खिर्डीकडून सुमारे एक किलोमीटर रस्ता नुकताच नव्याने तयार झाला आहे मात्र तो आता पासून उखडायला सुरुवात झाली आहे.त्यापुढील एक किलोमीटर रस्त्याची तर फारच दुरवस्था झाली आहे.या रस्त्यावरून वाहन चालवणे अवघड झाले आहे.
खड्डे चुकवत चुकवत वाहन चालवताना अनेकदा छोटे मोठे अपघात होतात.तेथून पुढील बलवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याचे कामही सुमारे सहा महिन्यापूर्वी झाले मात्र ते ही निकृष्ट दर्जाचे असल्याचे दिसून येत आहे.या रस्त्याचे तातडीने काम करावे अशी वाहनधारकांची मागणी आहे.
फोटो- खिर्डी- बलवाडी या रस्त्याच्या उखडलेल्या भागाचे छायाचित्र
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर |प्रतिनिधी : नंदुरबार जिल्ह्यातील जमीन व्यवहारांवर राज्याच्या महसूल मंत्र्यांनी लक्ष केंद्रित केल्याच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्य...
-
आज दि 9 मार्च 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता डॉ. अनुपकुमार यादव,सचिव महिला बालविकास विभाग, तसेच विलास ठाकूर सहसचिव यांच्याशी राज्यातील...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा