Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, ३ मे, २०२०

आहे तिथे थांबावे स्थलांतर करू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केल्या नंतर ही काही लोक मिळेल त्या वाहनाने प्रसंगी त्या पाई प्रवास करत आहेत




आहे तिथे थांबावे स्थलांतर करू नये असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केल्या नंतर ही काही लोक मिळेल त्या वाहनाने प्रसंगी त्या पाई प्रवास करत आपल्या मुळ गावा कडे जात आहे त्यात लहान प्रावेट गाड्यानि मधेप्रदेश,उतरप्रदेश,ईत्यादी ठिकाणी जाणारे तसेच जीवन आवश्यक वस्तूचि वाहतूक करणारे मालट्रक चे वहान चालक टॉप यांना सर्वत्र बंद आसल्या कारणाने जेवण काय चहा सुद्धा मिळत नाही मनुनच शिरपुर तालुक्यातील हाडाखेड सीमा तपासणी नाक्यावर लौकि गावातील तरुनानि या लोकांसाठी जेवनाची व पाण्याची 10 दिवस वेवस्ता केली यात प्रामुख्याने लौकि येथील नाना राजपुत, अरुण पाटील, ईश्वर मोरे,मोहन वाघ,सचिन पाटील, किरण पाटील, सागर मोरे, शिवा बंजारा,पवन पाटील, किशोर पाटील, आमोल पाटील, चेतन पाटिल, कल्पेश गुरव, संदिप राठोड, करण पाटील, जितेंद्र राजपुत,जयेश राजपुत, विशाल पाटील, मयूर पाटील, तरुनानि पुढाकार घेतला व मानवताच्या द्रुष्टीने सदर कौतुक जरि आसला तरी उपक्रम आसला तरी वाटप करणार्‍या तरुनानि social distance व centralisation चे भान ठेवून तोडला मस्क लावून हातरुमाल व ग्लोज वापरून सतर्क चा पालन करावे आस्या भावना ग्रामस्थांनी वेक्त केल्या

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध