Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ मार्च, २०२१
Home
/
Unlabelled
/
कोरोना महामारीला आळा बसलाच पाहिजे परंतु सर्वसामान्याचा विचार करून लॉक डाऊन न करता पर्यायी मार्ग काढावा. गोपाल तायडे
कोरोना महामारीला आळा बसलाच पाहिजे परंतु सर्वसामान्याचा विचार करून लॉक डाऊन न करता पर्यायी मार्ग काढावा. गोपाल तायडे
बुलाढाना जिल्ह्यात पुन्हा लॉक डाऊन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. शेगाव शरात ही लॉकडाऊन ची अमलाबजावणी करण्यात आली आहे.परंतु या मुळे जनजीवन विस्कळीत होताना दिसत आहे. सर्व उधोग धंदे बंद असल्याने सर्व सामान्यजनतेवर आर्थिक संकटओढावते लॉकडाऊनमध्ये सर्वसामान्य जनतेचे हाल होतात. लॉकडाऊन करणे हे सर्व सामान्याजनतेला परवडणार नाही. माघील लॉकडाऊन मध्ये सर्वसामाण्याचे व शेतकऱ्यांचे हाल झाले शेतकरी कसा भरडला गेलाय. हे सर्वश्रुत आहे.
सर्वच उद्योग धंदे बंद असल्याने अनेकांचे रोजगार जाऊन सर्व सामान्य जनता आर्थिक संकटात संपळते. व परिस्तिथी सुधारायला खूप उशीर लागतो. लॉकडाऊन करण्यात आले तर स्थिती काय होईल या कल्पनेनेच शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांचा थरकाप उडत आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही. कोरोना महामारीला आळा बसलाच पाहिजे परंतु सर्वसामाण्याचा विचार करून जणजीवन विस्कळीत न होता पर्यायी मार्ग काढावा अशी मागणी शेगाव शहरातील नगरींका मधून जोर धरत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
बापू चव्हाण नाशिक :- आंतरराष्ट्रीय युनेस्को सदस्यत्व व आयएसओ मानांकन प्राप्त कारसुळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद सेमी इंग्लि...
-
बापू चव्हाण दिंडोरी:- महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुमारे दोनशे वर्षांपूर्वी समाजातील वंचित,शोषित आणि दुर्बल घटकांसाठी शिक्षण, विधव...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा