Breaking News बातमी मागील सत्य..!

रविवार, १८ एप्रिल, २०२१

हाताला कामे नाहीत म्हणून गावात तरुण करीत आहेत वृक्षारोपण..! बोरगावातील तरुणांचा गावात लोकाभिमुख उपक्रम..!



महाराष्ट्रात दि 15.04.2021 पासून 15 दिवसासाठी144 कलम लागू झाल्यामुळे गावातील बरेच तरुण घरीच आहेत, ह्या कालावधीत आपण गावात काही लोकाभिमुख कामे करायला पाहिजे ह्या उद्देशाने गावातील तरुण गावात वृक्षारोपण करीत आहेत.


गावात वृक्षारोपण करतांना उपसरपंच योगेंद्रसिंग सिसोदिया, भानुदास न्हावी, योगेंद्र राजपूत, उमेश न्हावी, बाळा राजपूत, नितीन राजपूत, राजू न्हावी, महेंद्र राजपूत इ उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध