Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, २८ नोव्हेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
गोपाल तायडे यांच्या आंदोलनाच्या ईशाऱ्याने न.प प्रशासन हादरले म्हाडा कॉलनीतील 28 चेंबर मधील मलबा काढण्याच्या कामाला गती
गोपाल तायडे यांच्या आंदोलनाच्या ईशाऱ्याने न.प प्रशासन हादरले म्हाडा कॉलनीतील 28 चेंबर मधील मलबा काढण्याच्या कामाला गती
शेगांव :प्रतिनिधी (उमेश राजगुरे)
डॉ.अण्णा भाऊ साठे नगर म्हाडा कॉलनी मधील 28 चेंबर साफ करण्यात यावे करिता स्वाभिमानी शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी वेळोवेळी नगर परिषद शेगाव ला संपर्क केला नगर परिषदे कडून चेंबर साफ करण्याचे काम जीवन प्रादीकरन
विभागाचे असून हे काम त्यांनी करावे असे सांगण्यात आले. त्या मुळे गोपाल तायडे यांनी जीवन प्रदीकर विभाग खामगाव यांच्याशी संपर्क साधला असता.त्यांनी हे काम स्थानिक नगर परिषद चे आहे.
असे म्हटले व हे काम जीवन प्रादिकारण चे नसल्याचे रीतसर पत्र दिले. संतत्पत होऊन ते पत्र घेऊन गोपाल तायडे नगर परिषद मुख्य अधिकाऱ्यांशी फोन द्वारे संपर्क करून हे काम आपल्या नगर परिषद विभगाचे आहे.व हे काम आपल्या कडील नसेल तर जीवन प्रदिकर विभागाने ज्या प्रमाणे पत्र दिले त्या प्रकारे आपण ही पत्र द्यावे.हे दोन्ही विभागाचे लेखी पत्र घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आंदोलन करू हे काम कोणत्या विभागाचे आहे.
हे जिल्हाअधिकाऱ्यांना विचारणार असे ठणकावल्या नंतर म्हाडा कॉलनीतील 28 चेबर चे काम येत्या आठच दिवसात पूर्ण करून देणार असे नगर परीषद विभागा कडून सांगण्यात आले. गोपाल तायडे यांनी सातत्याने पाठपुरावा करून हा प्रलबित विषय मार्गी लावला आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा