Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ११ फेब्रुवारी, २०२२
Home
/
Unlabelled
/
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी चा पिक विमा मिळवून देणार कृषी मंत्री ना दादासाहेब भुसे
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी चा पिक विमा मिळवून देणार कृषी मंत्री ना दादासाहेब भुसे
शिंदखेडा प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यात गेल्या महिन्यात झालेली गारपीट तापी काठावरील गावांचे झालेले नुकसान याचा अहवाल कृषी विभागामार्फत आलेला असून पिक विमा कंपन्यांना सर्व तोपरी मदत देण्याचे सूचित केले जाईल असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांनी आज शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांना दिले शिंदखेडा येथे एका खाजगी कामानिमित्त राज्याचे कृषिमंत्री नामदार दादासाहेब भुसे आले होते.
्थानिक विश्रामगृहावर यांनी भेट देऊन शिवसेना पदाधिकार्यांसी संवाद साधला यावेळी नामदार दादासाहेब भुसे बोलत होते पिक विमा कंपनीकडे शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईसाठी 72 तासाच्या आत ऑनलाइन तक्रार केली पाहिजे याबाबत आता शेतकरी जागृत होऊन शिवसेना पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना माहिती द्यावी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महा विकास आघाडी शासन शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या योजना शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी शिवसैनिकांनी मेहनत घ्यावी असे असे आदेश ना मदार दादासाहेब भुसे यांनी दिले या वेळी कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी विनयबोरसे शिवसेना जिल्हा संघटक मंगेश पवार शिवसेना उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ पाटील तालुका समन्वयक विनायक पवार तालुकाप्रमुख गिरीश पाटील शहर प्रमुख संतोष देसले उपशहर प्रमुख किशोर पाटील भाईदास पाटील सर्जेराव पाटील बेटावद येथील विभाग प्रमुख गणेश सोनार आदी उपस्थित होते.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी –वरवाडे नगरपरिषद निवडणूक तापू लागली असून आज चिंतनभाई पटेल, भुपेशभाई आणि भाजपच्या उमेदवारांच्या प्रचाराने शहरात अक्षरशः जनला...
-
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर २० जिल्हा परिषद आणि २ महानगरपालिकांच्या आरक्षणाची सोडत पुन्हा काढणार ही प्रक्रिया पूर्ण करायला किमान १५ दिवस ल...



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा