Breaking News बातमी मागील सत्य..!
रविवार, ६ मार्च, २०२२
Home
/
Unlabelled
/
भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यात केवळ राज्य शासन व्यस्त असल्याचा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन
भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यात केवळ राज्य शासन व्यस्त असल्याचा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन
नवाब मलिक यांच्या राजीनाम्यावरून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.दरम्यान ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे राज्यात वादंग निर्माण झाला आहे . याबाबत भाजपा नेते गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधला.राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे वर्षानुवर्षे मिळणारे ओबीसी राजकीय आरक्षण मिळणे बंद झाले.मराठा आणि ओबीसी आरक्षणाबाबत राज्य सरकार गंभीर नाही . आरक्षणाबाबत तांत्रिक बाजू पूर्ण करायच्या नाही.न्यायलयात आवश्यक कागदपत्रे द्यायची नाहीत आणि केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम करत आहे.एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कायम आहे. नवाब मलिकांसह इतर भ्रष्ट मंत्र्यांना वाचविण्यात केवळ राज्य शासन व्यस्त असल्याचा आरोप भाजपा नेते गिरीश महाजन यांनी केले.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
नंदुरबार जिल्हा आदिवासी असूनही केवळ तुटपुंजी ₹४५ लाखांची मदत; शासनाच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्यांमध्ये संताप तहाडी:- नंदुरबार जिल्हा हा महार...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा