Breaking News बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३ मार्च, २०२२
धुळे जिल्ह्यातील भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण योजना
धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यातील भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील आदिवासींचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित दारिद्र्यरेषेखालील जमातीच्या भूमिहीन कुटुंबांना चार एकर जिरायती कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती ओलिताखालील शेती देण्यात येणार आहे.
ही योजना आदिवासी विकास विभागातर्फे १०० टक्के अनुदानित आहे.या योजनेसाठी २८ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत अर्ज घेऊन ते १५ मार्च पर्यंत सादर करावेत,असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून करण्यात आले आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखाली भूमिहीन आदिवासी बांधवांनी अर्ज करावेत असे प्रशासनाकडून सुचित करण्यात आले आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी / शिरपूर नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भाजपमध्येच अंतर्गत कलहाने चांगलाच ऊफाळ घेतला आहे. जुनी भाजप आणि नवी भाजप अशी विभागणी...
-
नंदुरबार जिल्हा आदिवासी असूनही केवळ तुटपुंजी ₹४५ लाखांची मदत; शासनाच्या निष्काळजीपणाचा शेतकऱ्यांमध्ये संताप तहाडी:- नंदुरबार जिल्हा हा महार...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा