Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ मे, २०२२
Home
/
Unlabelled
/
धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा काळाबाजार होऊन नाही कृषी विभागाने स्वतंत्र कक्ष सुरू तक्रारींची त्वरित दखल
धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा काळाबाजार होऊन नाही कृषी विभागाने स्वतंत्र कक्ष सुरू तक्रारींची त्वरित दखल
धुळे प्रतिनिधी:धुळे जिल्ह्यात खरीप हंगामात बियाणे आणि खतांचा काळाबाजार होऊन शेतकऱ्यांना फटका बसू नये यासाठी कृषी विभागाने स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.या कक्षात कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून तक्रारींची त्वरित दखल घेऊन कार्यवाही होणार आहे.
याद्वारे कृषी निविष्ठांच्या व्यवहारावर नियंत्रण,खरीप हंगामात बियाणे,खते व कीटकनाशकांबाबत शेतकरी कंपनी प्रतिनिधी,बियाणे,खते व कीटकनाशके विक्रेत्यांना क्षेत्रीयस्तरावर निर्माण होणाऱ्या अडचणींचे निराकरण व्हावे.तसेच बियाणे,खते व कीटकनाशकांचे उत्पादन,प्रक्रिया,वाहतूक,वितरण व विक्री करताना अडचणी निर्माण होऊ नये.निविष्ठांचा काळाबाजार व साठेबाजी रोखण्यासाठी उत्पादन,वितरण व विक्री नियंत्रित करणे आवश्यक आहे . यापार्श्वभूमीवर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे.हा कक्ष रोज सकाळी ८ ते सायंकाळी ८ या वेळेत सुरू राहील अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
वणी प्रतिनिधी - मुकेश लोढा वणी येथील वॉर्ड क्रमांक ४ मध्ये अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या भागात करण्यात आलेल्या गटार पाईपलाई...
-
नरडाणा / शिंदखेडा प्रतिनिधी :- धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यात घरफोडीच्या वाढत्या घटनांवर नरडाणा पोलिसांनी मोठी कारवाई करत ३ आरोपी व एक...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा