Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४
Home
/
Unlabelled
/
पाच वर्षात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त अनिल दादांनीच दिली साथ...
पाच वर्षात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी फक्त अनिल दादांनीच दिली साथ...
तालुक्यातील विद्यार्थी- विद्यार्थिनी मंत्री पाटील यांच्याच पाठीशी:- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुकाध्यक्ष यशोदिप पाटील
अमळनेर:- तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी केवळ मंत्री अनिल पाटील यांनीच प्रयत्न केले असून तालुक्यातील सर्व विद्यार्थी- विद्यार्थिनी मंत्री पाटील यांच्याच पाठीशी असल्याचे मत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशोदीप पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मागील वर्षी सन २०२३ मध्ये कोरडा दुष्काळ असल्याने प्रताप महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी फी माफ करण्यासाठी मंत्री अनिल पाटील यांचे पाठबळ लाभले. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जमा केलेली फी परत करून विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली. कोरोना काळात तब्बल ८० विद्यार्थी विद्यापीठाच्या चुकीमुळे नापास झाले होते, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मंत्री अनिल पाटील यांनी स्वतः पाठपुरावा केला. तसेच शिष्यवृत्ती, वस्तीगृह, एस.टी पास यासंबधी असलेल्या अनेक समस्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व मंत्री अनिल दादा पाटील यांच्या पाठपुरावामुळेच सोडवण्यात आल्या. त्यावेळी तालुक्यातील एकाही माजी लोकप्रतिनिधी किंवा इच्छुक उमेदवार यांनी लक्ष दिले नाही. गेल्या पाच वर्षात फक्त भूमिपुत्र अनिल दादा पाटील हेच विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळे यंदा निवडणुकीत तालुक्यातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी मंत्री अनिल पाटील यांनाच साथ देणार असून ते बहुमताने निवडून येणार असल्याचा विश्वास तालुकाध्यक्ष यशोदीप पाटील व शहराध्यक्ष कृष्णा बोरसे यांनी व्यक्त केला आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (वाढदिवस विशेष) : नुकतेच पाडळसरे धरणास मिळालेली उच्चस्तरीय मंजुरी ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी ठरली आहे. यामुळे सिं...
-
बेटावद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे आषाढी एकादशीच्या शुभदिनी बेटावद येथील माळी वाडा परिसरातील विठ्ठल मंदिरात पारंपरिक भक्तिभ...
-
बेटावद प्रतिनिधी : दिनांक 5 जुलै 2025 रोजी रात्री 1:45 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा ग्र...
-
नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळकट करणारी 'संत नामदेव घुमान यात्रा' यंदा १...
-
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात वडार वाडा परिसरात अवैध गावठी दारू अड्ड्यावर नरडाणा पोलिसांनी सोमवारी सकाळी छापा टाकत मोठी कारवाई केली. या ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसरे येथे तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना ९ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अक...
-
धुळे प्रतिनिधी :- "शिक्षणाचे मंदिर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेत प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिका आणि ...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
मानवाच्या ज्याप्रमाणे अन्न,वस्त्र व निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत,त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा चौथी मूलभूत गरज बनलेली असल्याने शेवटी जो शिक...
-
शिंदखेडा तालुक्यातील दहिवेल (ता. शिंदखेडा) येथे घडलेली एक घटना अपघात असल्याचे प्रथमदर्शनी भासवत असली, तरी नरडाणा पोलिसांनी तपासाचा धागा पकडत...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा