Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, २७ मार्च, २०२०
Home
/
Unlabelled
/
सावद्यात स्वयंसेवी संस्था आल्या पुढे संचारबंदी मुळे रोजगार नसलेल्या नागरिकांना केले जेवण वाटप
सावद्यात स्वयंसेवी संस्था आल्या पुढे संचारबंदी मुळे रोजगार नसलेल्या नागरिकांना केले जेवण वाटप
रावेर तालुक्यातील सावदा येथील
कोरोनामुळे शहरात संचारबंदी लागू असून काही परप्रांतीय चालक व सहचालक , भटके गावोगाव हिंडणारे ,संचारबंदी मुळे रोजगार नसलेले,परिसरात अडकून पडले आहे त्यांच्या जीवनमानावर परिस्थितीवर परिणाम झाला आहे अशात काही भटक्यांना त्यांना पोट भरण्यासाठी फिरून काहींना भूक भागवावी लागते पण संचार बंदीमुळे आजमितीस ते पण ते करू शकत नसल्याने शहरात आमदार चंद्रकांत पाटील बहुउद्देशीय मंच व शिवसेना शाखेतर्फे आज त्यांना जेवणाचे वाटप करण्यात आले यावेळी तालुका उपप्रमुख श्याम पाटील ,माजी नगरसेवक लाला चौधरी, शहर प्रमुख मिलिंद पाटील ,युवा जिल्हा सरचिटणीस सुरज परदेशी ,माजी नगरसेवक फिरोज लेफ्टी ,शरद भारंबे ,अक्षय माळी आकाश चांदवे,राकेश बोराखडे , मंगेश माळी चेतन माळी,यांच्या हस्ते एक बिस्कीट पुडा व जेवणाचे वाटप आज त्यांना करण्यात आले
सावदा नगरपालिका व देवा मसाले यांच्यातर्फे ही आज परराज्यातील ट्रकचालक व सहचालक यांना व भटक्यांना आज भाजी व पोळी चे वाटप करण्यात आले देवा मसाले चे संचालक अजय चौधरी व मीनाक्षी चौधरी हे दररोज दोघ वेळ सकाळ संदयकळी पन्नास लोकांना जेवणाची व्यवस्था करणार आहे असा त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे जोपर्यंत संचारबंदी आहे तोपर्यंत दोन वेळचे पन्नास लोकांचे जेवण भाजी-पोळी यांना वाटप करतील हे वाटप देवा मिक्स मसाले व सावदा नगरपालिका यांच्यामार्फत केले
जाईल त्यामुळे परराज्यातून अडकून पडलेल्या चालक सहचालक व भीक मागून पोट भरणारे भटके यांचा हा प्रश्न सुटत आहे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (वाढदिवस विशेष) : नुकतेच पाडळसरे धरणास मिळालेली उच्चस्तरीय मंजुरी ही तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी परिवर्तनाची नांदी ठरली आहे. यामुळे सिं...
-
बेटावद प्रतिनिधी:- शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथे आषाढी एकादशीच्या शुभदिनी बेटावद येथील माळी वाडा परिसरातील विठ्ठल मंदिरात पारंपरिक भक्तिभ...
-
बेटावद प्रतिनिधी : दिनांक 5 जुलै 2025 रोजी रात्री 1:45 वाजेच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नरडाणा ग्र...
-
नांदेड (प्रतिनिधी)– महाराष्ट्र आणि पंजाब यांच्यातील ऐतिहासिक व आध्यात्मिक ऋणानुबंध अधिक बळकट करणारी 'संत नामदेव घुमान यात्रा' यंदा १...
-
शिंदखेडा तालुक्यातील बेटावद गावात वडार वाडा परिसरात अवैध गावठी दारू अड्ड्यावर नरडाणा पोलिसांनी सोमवारी सकाळी छापा टाकत मोठी कारवाई केली. या ...
-
नाशिक प्रतिनिधी :नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या डिके नगर पोलीस चौकीत रात्री अकरा वाजेच्या सुमारास ४ ते ५ पोलीस कर्मचारी ओली पार्...
-
धुळे प्रतिनिधी :- "शिक्षणाचे मंदिर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाळेत प्रसूती रजा मंजूर करण्यासाठी लाच मागणाऱ्या मुख्याध्यापिका आणि ...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाडळसरे येथे तरुणाने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना ९ रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी अक...
-
कायद्याचा अभ्यास हा निरंतर चालत असतो आणि अवचित काही महत्वाचे न्यायनिर्णय अचानकपणे समोर येतात. ह्यापूर्वी सहकारी सोसायट्यांना / संस्थांना माह...
-
मानवाच्या ज्याप्रमाणे अन्न,वस्त्र व निवारा ह्या तीन मूलभूत गरजा आहेत,त्याचप्रमाणे शिक्षण सुद्धा चौथी मूलभूत गरज बनलेली असल्याने शेवटी जो शिक...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा