👉उद्या मध्यरात्रीपासून राज्यात नवे नियम लागू
सकाळी 5 ते रात्री 11 राज्यात जमावबंदी लागू
👉रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात नाईट कर्फ्यू
👉मैदाने उद्याने पर्यटन स्थळे बंद राहणार
👉रेस्टॉरंट, नाट्यगृहे, चित्रपटगृहे 50 टक्के क्षमतेने रात्री 10 पर्यंत सुरू राहणार
👉2डोस पूर्ण झालेल्यांनाच सार्वजनिक वाहतूक सेवेचा लाभ घेता येणार
👉राज्यातील शाळा,कॉलेजेस, क्लासेस 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार
👉खासगी कंपन्यांमध्ये 2 डोस घेतलेल्यांनाच परवानगी
👉खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
👉लग्नासाठी 50लोकांनाच परवानगी.
👉हॉटेल रेस्टॉरंट फक्त रात्री 10 पर्यंत सुरु ठेवण्यास मुभा
👉अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांनाच परवानगी.
राज्याचे मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांनी हे आदेश काढले असून त्याची तात्काळ अंमलबजावणी सुरु करण्यास सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा