Breaking News बातमी मागील सत्य..!

बुधवार, १३ एप्रिल, २०२२

श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्थान वाघाडी याच्या कडून भाविकांना पाणी पाऊच वाटप..!



शिरपूर प्रतिनिधी: दिनांक 10 एप्रिल रोजी श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्था वाघाडी या संस्थेच्या वतीने शिरपूर ते वनी गड पायी जाणार्‍या भाविकांना शिरपूर ते लडींग घाटा पर्यत थंडगार पाणी पाऊच वाटप करण्यात आले कोणाच्या महामार्गामुळे मागील दोन वर्षात सप्तशृंगी गडावरील पायी यात्रा बंद करण्यात आली होती,


मात्र या वर्षी नियमितपणे पाई यात्रेस पुन्हा सुरुवात केली असता श्री साईनाथ बहुउद्देशीय सेवा संस्था वाघाडी याच्या कडून भाविकांना पाणी पाऊच वाटप करण्यात आले 


यावेळी नवीन गटात पोलीस बंदोबस्तात असलेले बाबूलाल माळी यांनी देखील संस्थेच्या वतीने पाणी वाटप केले. संस्थेच्या कामाबाबत परिसरातील व्यक्तींनी व पद यात्रींनी तोंडभरून कौतुक केले. उपस्थित संस्थेचे संस्थापक अध्यक्ष पुनमचंद मोरे(भोई),उपाध्यक्ष ईश्वर भोई,सचिव उषाबाई भोई,सदस्य विकी मोरे,मयूर कोळी,व अदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध