Breaking News बातमी मागील सत्य..!
शनिवार, ९ जुलै, २०२२
Home
/
Unlabelled
/
आशापुरी पतसंस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या सुमारे दीड कोटी रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तीन संचालकांना अटक
आशापुरी पतसंस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या सुमारे दीड कोटी रकमेचा अपहार केल्याप्रकरणी तीन संचालकांना अटक
याबाबत सहकार विभागामार्फत लेखा परीक्षणात १ कोटी ५ ९ लाख ८७ हजार ४३२ रुपयांचा झाल्यावरून लेखापरिक्षक राजेश उत्तमराव पाटील यांनी पतसंस्थेच्या १५ संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने २०१ ९ मध्ये संचालकांना ५ ९ लाख रुपये देण्याचे आदेश दिले होते.मात्र संचालकांनी टाळाटाळ केली.हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता.तो पुन्हा अमळनेर पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांनी पोलिसांच्या मदतीने यातील सचिन प्रभाकर कोठावदे,विजय मुरलीधर कोठावदे,रघुनाथ धोंडू कोठावदे यांना अटक केली आहे.१५ पैकी तीन संचालक मयत झाले आहेत तर तिघांना अटक झाल्याने उर्वरित ९ संचालकांना अद्याप अटक झालेली नाही.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेरः- तालुक्यातील कळंबू व ब्राम्हणे येथील पांझरा नदीतून वाळू उपसा पुन्हा सुरु झाला असून ट्रॅक्टरने नदीतून वाळू काढून ठिय्या मारत जेसीबीच...
-
शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा व शिंदखेडा पोलीस ठाण्यांच्या संयुक्त पथकाने दि. 7 ऑक्टोबर 2025 रोजी मध्यरात्री मोठी कारवाई करत महाराष्ट्र राज्या...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा