Breaking News बातमी मागील सत्य..!
बुधवार, २५ जानेवारी, २०२३
Home
/
Unlabelled
/
रासायनिक व सेंद्रीय खतांचे सुयोग्य वापर करुण उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादन वाढविणे हाच पी एम बायोटेक चा महामंत्र
रासायनिक व सेंद्रीय खतांचे सुयोग्य वापर करुण उत्पादन खर्च कमी करणे व उत्पादन वाढविणे हाच पी एम बायोटेक चा महामंत्र
शेतकरी मित्रांनो भारतीय शेती पुर्णपणे नैसर्गिक व पर्यावरण पुरक व स्वयमपुर्ण होत
साधारण७०चे दशकात भारतात अन्नधान्य उत्पादन वाढविनेसाठी ( की शेतकरी
परवलंबी ) करण्यासाठी रासायणीक खतांचे भारतात आगमण झाले तीथेच शेतीची व शेतकरी यांच्या अधोगतीस सुरवात झाली
कारण भारतीय शेती हि हजारो वर्षाचा अनुभव व जीव जीवस्य जीवनम तत्वावर निसर्गपुरक आजचे भाषेत ( इको फ्रेंडली ) स्वयम पुर्ण अशी होती.
रासायणीक खते ७०चे सुमारास आली तेव्हा अगदी थोडया खतात भरगोस उत्पादन येत गेले आपणास असे वाटले कि रासायणीक खत म्हनजे जादुची कांडी व फक्त रासायणीक खताने उत्पादन येतेअसे वाटू लागले (तीथेच आपली फसगत झाली ) अधीक अधीक उत्पादन या मुळे आपला काही किलो एकरी ने सुरु झालेला रासायणीक खताचा प्रवास आज १५ / २० गोनी पर्यत येऊन . गेला पण आज क्विंटल ने खते देऊन सुद्धा उत्पादन खर्च वाढून उत्पादन कमी झाले रोगराई वाढली जमीनीकडक झाल्या जमीनी नापिकीच्या दिशेने जाऊ लागल्या याचे कारण काय ?
हजारो वर्षाच्या आमच्या पुर्वजांनी सांभाळलेला जमिमीचा कस /पोत ( आजचे भाषेत कार्बन ) आम्ही गमावला याचमुळे उत्पादकता कमी होऊ लागली
याचमुळे उत्पादन कमी झाले
यावर ऊपाय रासायणीक व सेंद्रीय खताचा वापर करुण उत्पादन कसे वाढवावे हे आपण पुढील भागांमधे पाहणार आहोत.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
🙏
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
नाशिक ब्युरो चीफ कसबे वणी, ता. दिंडोरी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा आरोपी अटकेत वणी पोलीस ठाणेस गुरनं ४३/२०२६ भा.न्या.सं. कलम ६४...
-
"जिल्हा अधिकाऱ्यांची संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई कधी? वरिष्ठ प्रशासनाच्या भूमिकेकडे जनतेचे लक्ष!" शिरपूर प्रतिनिधी:- शिरपूर येथील ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा