- पाथर्डीची घटना दुर्दैवी
- शेतकर्यांनी आत्महत्या करू नका माझ्याशी संपर्क करा : बच्चू कडू
शेतकरी कर्जमाफी करून प्रश्न सुटणार नाही .सरकारने कर्जमाफी केली चांगल्या प्रकारे ती राबविली गेली याबद्दल दुमत नाही . पण कर्जमाफी करून प्रश्न सुटणार नाहीत.आजही शेतकरी कर्जबाजारी आहे उद्याही राहणार आहे. त्यामुळे कर्जमाफी पेक्षा शेतकऱ्याच्या मालाला हमीभाव मिळणे गरजेचे आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा