Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाल्याने आमदार काशीराम पावरा यांनी शुक्रवारी दि. 1 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात आयोजित केली तातडीची बैठक
शिरपूर तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधवांचे नुकसान झाल्याने आमदार काशीराम पावरा यांनी शुक्रवारी दि. 1 नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयात आयोजित केली तातडीची बैठक
शिरपूर:प्रतिनिधी : तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान झाल्यामुळे आमदार काशीराम पावरा यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश सर्व अधिकारी यांना दिले असून शेतकरी बांधवांना योग्य ती शासकीय मदत करण्या संदर्भात तहसीलदार आबा महाजन यांच्याशी चर्चा करून शुक्रवारी दि. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता नवीन तहसील कार्यालयात तातडीची बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
आमदार काशीराम पावरा यांनी आयोजित केलेल्या या तातडीच्या बैठकीस तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या तातडीच्या बैठकीस आमदार काशीराम पावरा, नाशिक विभाग म्हाडा उपसभापती बबनराव चौधरी उपस्थित राहतील.
तहसीलदार आबा महाजन, कृषी अधिकारी, सर्व अधिकारी, भाजपा, शिवसेना व मित्र पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी बांधव यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
खानदेशातील कानबाई रानबाई उत्सवाची परंपरा अनेक गावांमध्ये आज ही आहे काल शेणपूर येथे कानबाई मातेचा उत्सव मोठया जल्लोषात साजरा कारण्यात आला याम...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा