Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
गुरुवार, ३१ ऑक्टोबर, २०१९
Home
/
Unlabelled
/
शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा डॉ जितेंद्र ठाकूर यांचे तहसीलदारांकडे निवेदन
शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा डॉ जितेंद्र ठाकूर यांचे तहसीलदारांकडे निवेदन
शिरपूर:प्रतिनिधी : शिरपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून पावसामुळे नुकसान झालेल्या शेतींचे त्वरीत पंचानामा करून शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळावी यासंदर्भाचे निवेदन डॉ जितेंद्र ठाकूर यांनी तहसिलदार यांना दिले.
आज दि ३० रोजी शिरपूर तहसीलदार आबा महाजन यांना डॉ जितेंद्र ठाकूर यांनी निवेदन दिले.निवेदनात म्हटले की,शिरपूर तालुक्यात सप्टेंबर व आँक्टोंबर २०१९ महिण्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पिक पुर्णतः खराब व नष्ट झाले आहेत. तालुक्यातील कापूस, मका,
सोयाबीन,ज्वारी,केळी,बाजरी,मुग,उडीद व पपई अशा पिकांचे आतोनात नुकसान झालेले आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे.त्या अनुषंगाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करत शासन दरबारी सादर करून शेतकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत मिळवून द्यावी या संदर्भात निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले.निवेदनावर मधुकर पाटील, रामकृष्ण महाजन,मिलींद पाटील,राजेंद्र राजपूत,राजकपूर मराठे,जयवंत पाटील आदींसह उपस्थितांचे स्वाक्षऱ्या आहेत.
-----------------------------------------------
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
शेतकऱ्यांच्या सातत्यपूर्ण मागणीला अखेर यश आले असून दहिवेल येथील कन्हैयालाल महाराज खासगी कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांकडून आकारले जाणा...
-
साक्री तालुक्यातील शेणपूर गावालगत असलेल्या आदिवासी वसाहतीत विज वितरण कंपनीने विदयुत पुरवठा करुन लाईन उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांनच...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा