Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१
Home
/
Unlabelled
/
१५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत शासनाचे परिपत्रक व मार्गदर्शक सुचना..!
१५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेच्या आयोजनाबाबत शासनाचे परिपत्रक व मार्गदर्शक सुचना..!
मुंबई : (प्रतिनिधी) महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियामातील कलम ७ नुसार ,१५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा आयोजित केली जाते. मात्र, सद्यस्थितीत कोरोना महामारीचे संकट लक्षात घेता १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घ्यावी किंवा कसे याबाबत मार्गदर्शनासाठी काही जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडून शासनाकडे विचारणा करण्यात आली आहे.
या अनुषंगाने नमूद करण्यात येते कि , महाराष्ट शासनाच्या संदर्भाधीन आदेशान्वये कोविड प्रदुर्भावास प्रतिबंध करणेच्या अनुषंगाने यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत . सदर बाब विचारात घेता प्रस्तुत प्रकरणी कळविण्यात येते कि.महाराष्ट्रात जिल्ह्यातील मागील एक महिन्यातील कोविड रुग्णसंख्या व जिल्ह्याचा तसेच ज्या गावांमध्ये ग्रामसभा आयोजित करावयाची आहे तेथील कोविड रुग्णसंख्या या सर्वकष बाबी ध्यानात घेऊन १५ ऑगस्ट रोजीच्या ग्रामसभेबाबत जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी आँ धकारी यांनी आपसात समन्वयाने निर्णय घ्यावा ग्रामसभा घेण्याचा निर्णय झाल्यास कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचे परिपूर्ण पालन कस्ज सदर ग्रामसभा घेण्यात यावी.
असे आदेश असल्याने ज्या गावांमध्ये ग्रामसभा घेणार आहेत तेथील जागृत व सुज्ञ नागरिकांनी गावाच्या विकासाच्या दृष्टीने विकास आराखडा, १४ व्या व १५ वित्त आयोगातील अनुदानाचा खर्च,अपेक्षित सुधारणा या विषयी प्रश्न उपस्थित करुन गावाच्या विकासाच्या दृष्टीने कामकाज करावे असे अपेक्षित.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
शिरपूर प्रतिनिधी : एका गंभीर आणि चिंताजनक घटनेत, पेसा कायद्यांतर्गत येणाऱ्या क्षेत्रातील स्थानिक नागरिक सध्या रामभरोसे सोडले गेल्याचे चित्र ...
-
थाळनेर (वार्ताहर)शिरपूर तालुक्यातील थाळनेर येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ग्रामपंचायत व तेजस ऑनलाईन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम...
-
धुळे जिल्ह्यातील लळींग येथील अत्यंत महत्वाचे स्थळ असलेले लांडोर बंगला अर्थात पिकॉक हाऊस येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
नंदूरबार जिल्ह्यासह तालुक्यातील विखरण येथे कृषि विभागाची धडक कार्यवाही अंदाजित 2 लाख रकमेचा मुद्देमाल जप्त..! सिनेस्टाईल पाठलाग करून कृषी वि...
-
चिमठाणे गावातील चिमठाणे (पिप्रि )येथील सीताराम पाटील यांच्या सहकार्याने श्री क्षेत्र गांगेश्वर महादेव मंदिर हे तीर्थक्षेत्र असून सामाजिक कार...
-
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे गेल्या काही महिन्यांपासून विविध वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत होते. त्यातच विधानपरिषदेत ऑनलाईन रमी ख...
-
तहाडी (ता. शिरपूर) :तहाडी येथे ३१ जुलै २०२५ रोजी गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी गावातील सामाजिक क...
-
पेण उपजिल्हा रुग्णालयात मॉड्युलर डिलिव्हरी रूम सज्ज पण आवश्यक गायनॅकॉलॉजिस्टची (स्त्रीरोग तज्ञ) यांची जागा मात्र रिक्तच...! "सामाजिक का...
-
साक्री साक्री नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी उषा पवारयांचा एकमेव अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी संजयबागडे अन् मुख्याधिकारी देवेंद्रसिंह परद...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा